भारताचा इंग्लंड वरती सहा धावांनी विजय

Spread the love

लोकशासन क्रिडा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान ठेवलं होतं.या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवशी ६ गडी बाद ३३९ धावा केल्या.पाचव्या दिवशी इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी ३५ धावा करायच्या होत्या.तर भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ४ गडी बाद करायचे होते. सिराजने ५ गडी बाद करून भारतीय संघाला हा सामना ६ धावांनी जिंकून दिला असुन भारताचा या सामन्यात विजय झाला असून पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button